आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Monday, January 30, 2012

नीतीशास्त्राला धरून असणारा समाज अभेद्य राहतो.


‘हिंदूंसाठी असलेले सर्वसाधारण नियम आध्यात्मिक स्वरुपाचे आहेत, भौतिक नाहीत; म्हणूनच हिंदू जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्यांना सर्व आचारांवर काही आक्रमण करता येईना; म्हणून हिंदूंनी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि अभिजात आचार मानले, त्यावर आक्रमण होऊ लागले. ‘हिंदूंनी आपली समाजरचना जाती, म्हणजे गटाच्या स्वरूपाची केलेली आहे. त्याप्रमाणे जगात अन्य कोणत्याही समाजात नाही; म्हणून जातीभेदाने हिंदू समाजाचा नाश झाला’, अशी हाकाटी चालू झाली. १. श्रेष्ठ आचारांत विधवा विवाहाचा निषेध आहे; म्हणून विधवा पुर्निववाहाचा दंडक (कायदा) संमत (पास) करून घेतला. हिंदूंच्या काही जातींतही (कनिष्ठ आचारात) विधवा पुर्निववाह होत नव्हते.
२. ‘प्रदानं प्रागृतोः ।’ (गौतमधर्मसूत्र, अध्याय १८, सूत्र २१) म्हणजे ‘कन्येचा विवाह ऋतुकाळ (मासिक पाळी) चालू होण्यापूर्वी करावा’ असे आपले धर्मशास्त्र सांगते. शारीरिक, मानसिक आणि समाजशास्त्रीयदृष्ट्या बाल वय हे अत्यंत हितकारक होय. साहेबांच्या समाजात अशी पद्धत नसल्याने त्यांना ही पद्धत रानटी दिसू लागली !
३. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्त्री हिने जेथे एकांती लोकांशी, परपुरुषांशी संबंध येईल, असे काम करायला घराबाहेर जाऊ नये, असा हिंदूंचा दंडक दिसला, तर स्त्रियांच्या आभासिक हक्काचा आश्रय करून त्याच्यावर आक्रमण केले गेले. अशा प्रकारे ब्राह्मणांची नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी त्याज्य ठरवून शूद्रांची नैतिक मूल्ये प्रधान मानली जाऊ लागली आणि त्याचा हळूहळू प्रसार झाला.
४. स्पर्शास्पर्श, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय एकूण एक संदर्भात शूद्रांचे अनिर्बंध आचार समाजात प्रधान होऊ लागले आहेत. ‘त्यालाच समाज सुधारणा म्हणावे’, असे समाजसुधारक नावाचा प्राणीवर्ग आम्हाला सांगत आहे.

आडदांड मुसलमानांना जे शक्य झाले नाही, ते इंग्रजांनी मायेने हात फिरवून करण्याला प्रारंभ केला. इंग्रज धूर्त आहेत. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, जोवर एखादा समाज आपल्या नीतीशास्त्राला धरून आहे, तोपर्यंत तो अभेद्य रहातो; म्हणून त्याने हिंदु धर्माच्या नैतिक मूल्याविषयीच शंका निर्माण केल्या. अंतःकरण शंकाकुशंकानी व्याकुळले की, मग कोणताही आचार धड राहू शकत नाही. मग विघात आपोआप होईल. तलवारीने शरिरे जिंकता येतील; पण मने जिंकता येत नाहीत. इंग्रज झाला तरी काय ? त्याच्याकडे नीतीच्या ज्या कल्पना प्रचलित असतील, त्याच तो घेऊन येणार ! त्याच प्रगतीच्या कल्पना इकडे आणल्या आणि आमच्या अहंगंड असणार्‍याने, म्हणजे सर्वाधिक आरडाओरडा करणार्‍यांनी त्या मान्य केल्या आणि अजूनही करत आहेत.’

भारतीय नारींनो, गुंड प्रवृत्तीच्या अमेरिकन पतीला सहचर बनवायचा कि नाही, याचा विचार करा !

‘अमेरिकेतील भारतीय नारींचा, ज्यांनी अमेरिकनांशी विवाह केलेला आहे, गोर्‍यांशी लग्न केले आहे, अशा भारतीय अमेरिकन स्त्रियांसंबंधीचा (इंडिअन American Women) सविस्तर अहवाल डॉ. शमिता दासगुप्ता, अध्यक्षा, इंडियन वुमेन्स ऑर्गनायझेशन, न्यू जर्सी ((Indian women'sorganization. New Jersey) यांनी प्रसिद्ध केलेला आहे. काही घटनांचा उल्लेख करतो.
१. इंदिरा २२ वर्षांची मद्रासची भारतीय नारी. तिच्या विवाहाला दोन महिने झाले. तोच तिचा अमेरिकन नवरा तिला घर सोडून जायला खडसावतो; कारण काहीही सांगत नाही. प्रचंड डॉलर्स हुंडा खिशात टाकतो आणि आता म्हणतो, ``तुला अमेरिकेच्या बाहेर घालवून देईन. तुझे इथले वास्तव्य नष्ट करून टाकीन.’’
२. अमेरिकन नवरा असलेल्या शोभा या भारतीय नारीला लग्नानंतर तिचा नवरा विलक्षण मारहाण करतो. ती बेशुद्ध आणि घायाळ होते. वाशिग्टन डी.सी.च्या रुग्णालयात भरती होते. त्या नवर्‍याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदणी होते. पोलीस केस जर पुढे तशीच चालू ठेवली तर.....? थरथरणार्‍या शोभाला भय वाटते की, तिची हत्या होईल !
३. जया एक डॉक्टर, भारतीय नारी ! अमेरिकन पतीची भार्या होते. शिकागोला ती डॉक्टर असते. तिचा शारीरिक आणि मानसिक विलक्षण छळ होतो. ती हताश होण्याच्या मार्गावर होती. (She is on the verge of nervous breakdown.) घटस्फोटाकरता न्यायालयात जायला ती भिते; कारण तिला तिची मुले गमवावी लागतील !
अशा असंख्य घटना आहेत.’ ((Times of India sunday Review ३०.७.१९८९ च्या अंकात प्रिया कुरायन यांचा विस्ताराने लेख आलेला आहे.) - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)
‘एक बिशप म्हणतो, `जनावरांना देवाची कल्पना करायला सांगितली, तर कदाचित करता येणार नाही; पण ‘सैतान कसा असतो ?’ असे विचारले, तर ते गोर्‍यांचा निर्देश करतील.’ - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)

No comments:

Post a Comment