आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, November 18, 2012

अमेरिकेतील स्त्रिया पुनश्च स्त्रीत्वाकडे !


स्त्री आणि पुरुष यांचे धर्म वेगळे असले, तरी या दोहोंत परस्परांचे विलक्षण आकर्षण असते. समाधीतील ब्रह्मदेवाचे शरीर दुभंगून त्याचा डावा भाग पुरुष, तर उजवा भाग स्त्री झाल्यामुळे दोघांना एकमेकांचे आकर्षण असते. त्यालाच `प्रेम’ म्हणतात; म्हणूनच ते एकत्र येण्यासाठी धडपडतात. त्यामुळे मनूने विवाहसंस्था निर्माण केली. विवाहसंस्था हीच समाजाची आधारशिला आहे. कुटुंब नसेल, तर समाज उरणार नाही. तो जमाव किंवा समुदाय असेल. या विवाहालाच अत्यंत उदात्त, अती पवित्र आणि मंगल रूप देण्याकरिता विवाहसंस्कार आहेत. आमच्या वैदिक परंपरेप्रमाणे विवाह झाला, तर आमरण विवाह रहातोच. ते कुटुंब, तो वंश टिकतोच. ‘जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत, अरण्ये आहेत, तोवर तो वंश राहील’, अशी मनूची प्रतिज्ञा आहे.’

‘माता-भगिनींना आमची हात जोडून सर्व विनंती आहे की, त्यांनी स्त्रियांना ‘पुरुष’ बनविणार्‍यांच्या नादी लागू नये. स्त्रीमुक्ती आदी थोतांडे उभी करून आमचा समस्त समाज उद्ध्वस्त करू नये !’
‘अमेरिकेत स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’(Back to Womanhood)  ही स्त्रियांची चळवळ विलक्षण जोरात आहे. स्त्री मुक्तीच्या आत्यंतिक पुरस्कारामुळे अमेरिकेचे, एकूणच जगाचे आणि भारतातील आधुनिक स्त्रियांचे स्त्री-स्वातंत्र्याचे मृगजळ त्यांची तहान भागवू शकत नाही.
स्वातंत्र्याच्या नावाखाली तिथे स्वैराचार सुरू आहे. खरे स्त्री-स्वातंत्र्य तर दूरचे दिवे !’ आज आधुनिक स्त्रिया स्त्री-जीवनाच्या परिपूर्तीकरिता अपरिहार्य अशा प्रसन्न `स्त्री-पुरुष’ संयुक्त जीवनालाही मुकल्या आहेत. स्त्रीमुक्ती आंदोलनातील अग्रणी स्त्रियाच आता भयभीत झाल्या आहेत.  वेडेपणाचा अतिरेक झाल्यावरच शहाणपणा सुचतो, नरकात लोळल्यानंतरच स्वर्गाचे मूल्य कळते. अमेरिकेतील स्त्रिया स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी करत असलेल्या ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) चळवळीमुळे आमच्या स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियाही उलट दिशेने, म्हणजे परंपरागत स्त्रीधर्माकडे, गृहिणीधर्माकडे वळत आहेत, हा आमच्या मनु आदी शास्त्रकारांचा विजय आहे.
आमच्या विवाहादी परंपरा हा निसर्ग आहे. निसर्ग मोडला, तर तो सूड उगवेलच. अनैर्सिगकता किती काळ टिकेल ? आज अमेरिकेत ‘पुन्हा स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) ही चळवळ सुरू आहे. उद्या त्या स्त्रिया कुंकू लावतील. मग आमच्याही स्त्रिया कुंकू लावायला लागतील. यालाच स्त्रीदास्य-विमोचन म्हणायचे का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)
अमेरिकी स्त्रियांना ‘आपण स्त्रीत्वाला मुकत आहोत’, हे लक्षात आल्याने 
त्यांची पुनश्च स्त्रीत्वाकडे वाटचाल
अमेरिकन स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. सत्ताकरण, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांतून स्त्रिया पुरुषांच्या साहाय्याने काम करीत आहेत, बरोबरीने आहेत, कुठेही रतिमात्र मागे नाहीत. स्त्रीमुक्ती आंदोलन तर शिगेला पोहोचले आहेच आणि आता घड्याळाचा लोलक झुकला आहे. ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ हे आंदोलन सामर्थ्यशाली आहे; कारण सगळे मिळूनही स्त्री अतृप्त, असंतुष्ट आहे. आता ती अंतर्मुख होत आहे.  ‘ती स्त्रीत्वाला मुकत आहे’, हे तिच्या ध्यानी येत आहे. तिनेच समान हक्क घटनेत सुधारणा करवून घेतली आहे.
पेनिलोप लोमोव्ह ही श्रेष्ठतम अमेरिकन संपादिका ‘स्त्रीत्व कसे मोहोरेल’, याकरता तळमळून कळवळून आक्रोश करते, ``हे पुरुषीकरण आता पुरे ! आता विराम हवा !’’ असे अमेरिकन स्त्रीहृदयाचे दुःख ती मांडते. समान हक्क मागायचे, स्त्रियांचे पुरुषीकरण अन् लिंगभेदाचे निर्मूलन करायचे आणि स्त्रीत्व नष्ट करून टाकायचे कन्या, पत्नी आणि माता असे जे परंपरेने संरक्षण होते, ते सगळेच नष्ट करायचे ? स्त्रीस्वभावाला, गृहिणीला, मातृत्वाला, तिलांजली देऊनच अर्थार्जनाच्या बाजारात तिला उभे रहावे लागते. आता अमेरिकन स्त्रीला उच्च जागा नकोत. धंद्यातले मालमत्ता हक्काची तिला फारशी कदर नाही. मातृत्व आणि गृहिणी यांकरिता आवश्यक त्या परंपरागत तरतुदी तिला हव्या आहेत ! गृहिणी आणि माता! ‘मातृत्व आधी. मग जर वेळच उरला, तर इतर कामे’, अशी अमेरिकन स्त्रीची धारणा आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Sunday, September 23, 2012

समाजवादाचे भूत मानगुटीवर बसलेले पं. नेहरू आणि समाजवादी विचारसरणीचा परिणाम !

१. सनातन धर्म-संस्कृतीपेक्षा चीन हिंदुस्थानात आल्यास देशाचे नुकसान होणार नाही, अशी श्रद्धा असणारे नेहरू !
    हिंदुस्थानची राज्यघटना आणि शासन समाजवादी, लोकशाही स्वरूपाचे आहे. लोकशाही आणि समाजवाद (socialism) हे दोघे एकत्र कसे असू शकतील ? पंडित नेहरूंना भारताला समाजवादी वळण द्यायचे आहे. समाजवाद, साम्यवाद याकडे त्यांचा कल आहे. सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे नाव काढले की, ते आणि त्यांच्या गुंडांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते अन् कानशिले थाडथाड उडतात.
     चीन तिबेट घेतांना आमच्या तिन्ही दलांचे सरसेनापती (बहुधा ते जनरल थिमय्या असावे) नेहरूंना म्हणाले, ``पहाता पहाता आम्ही चीनची नाकेबंदी करतो. तिबेट जर चीनने घेतला, तर हिदुस्थानला चीनपासून फार मोठा धोका आहे.’’ नेहरू नकार देत उद्गारले, ‘‘हिंदुस्थानात सनातन धर्म संस्कृती येण्यापेक्षा चीन आला, तर हिंदुस्थानची फार काही हानी होणार नाही.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)
२. साम्यवाद्यांनी शांती आणि प्रेम यांचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षण देऊन यंत्रासारखा नवा मानव निर्माण करणे
१. लेनिनने देव नाकारला. आई-वडिलांना रतिमात्र मूल्य दिले नाही. शांतीचा अन् प्रेमाचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षणच दिले. लेनिनने शासनाचे शिक्षणाचे तसे धोरणच जाहीर केले.
२. या साम्यवाद्यांनी देव नाकारला, आत्मा नाकारला. नैतिक मूल्ये अव्हेरली, त्याग नाकारला आणि या भौतिकवादी शासनाने नवा यंत्रासारखा मानव निर्माण केला.
३. दीर्घकाळच्या साम्यवादी शासनप्रणालीचे दुष्परिणाम भयंकर मृत्यू आणि गुलामगिरी आहेत, हे एका रशियन पंडिताच्या लक्षात येणे
    अनेक वर्षांपर्यंत ही वाटचाल केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेता रशियन पंडीत अलेक्झांडर सोलेनित्झ (Alexander Solzhenitsys) याने वस्तूस्थिती ओळखली आणि तो मोठ्या दुःखाने सांगतो, ``दीर्घकालीन साम्यवादी प्रणालीच्या शासनामुळे आम्ही इंद्रियजन्य सुख आणि ऐषाराम यांची पूजा करणारे गुलाम झालो. आम्ही जडाचे पुजारी झालो, वस्तूचे पुजारी झालो. उत्पादनाचे पुजारी झालो. आज आम्ही आमची अस्मिताच गमावली. आम्ही हे भयंकर साम्यवादी  शासन स्वीकारले. त्याचे मूल्य आम्हाला भयंकर मृत्यू आणि गुलामगिरीच्या रूपाने द्यावे लागते अन् आम्ही ते दिलेले आहे. हे साम्यवादाच्या पशुजीवनाचे ओझे, जे आमच्यावर जन्मतःच लादले गेले, ते फेकून द्यायला आम्ही समर्थ होऊ का ?’’ 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक `सनातन चिंतन’, ६.११.२००८)
४. हिंदुस्थानला समाजवादाने दरिद्री बनविले !
    कोलोरॉडोचे विल्यम आर्मस्ट्राँग हे ज्येष्ठ सिनेटर सांगतात, ``हिंदुस्थानात इतकी निसर्ग संपत्ती आहे की, तो देश सर्व जगाला धान्य पुरवू शकतो. लोकसंख्येचे प्रमाणही तसे जास्त नाही. हिंदुस्थान दरिद्री कसा ? समाजवादाने हिंदुस्थानला दरिद्री बनविले. त्यांचे शब्द असे, ‘‘भारताची लोकसंख्या वाजवीपेक्षा जास्त नसून समाजवाद देशाला दरिद्री करत आहे.’’ (The population of India is not in excess. The socialism is keeping the country poor.'') पुढे ते सांगतात, ``जपान, सिंगापूर, हाँगकाँग हे असे देश आहेत की, जिथे कोळसा आणि शेतीजमीन अशी कोणतीही निसर्गसंपत्ती नसतांना अतीदाट लोकसंख्येचे भरण-पोषण करतात; कारण ते देश आधुनिक समाजवादापासून मुक्त आहेत.’ (Japan, Singapore and Hongkong etc. are countries without almost no natural resources in terms of coal and farmland, support a very heavy densities of population, because they are free from modern Socialism.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

Friday, September 14, 2012

आजचा इतिहास हा हिंदूंचा नाही तर देशद्रोह्यांचा आहे!

लक्षावधी वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या भारत राष्ट्राने  हिंदु  पंडितांवर भारताचा प्राचीन इतिहास प्रकाशात आणण्याची टाकलेली जबाबदारी त्याने झुगारून, भारतवर्षाचा विश्वासघात करू नये. पितामह भीष्माप्रमाणे वृद्ध अशा भारताचा हिंदु पंडीत हा 'नोकर' आहे. भित्रेपणाने व आपल्याच बुद्धीने वागायला तो स्वतंत्र नाही. भारताची नेहरूप्रणीत सेक्युलर लोकशाही, समजवादी शासनाने इतिहासाचा मुद्दा पडलाच आहे. आता भावनात्मक ऐक्याच्या ढोंगाखाली धर्माचाही मुडदा पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न होतो आहे! 

आजच्या इतिहासावरून सनातन धर्माचा रतीमात्र बोध होत नाही. कारण हा हिंदु समाजाचा इतिहास नाही. जे नेते आहेत, त्यांचा तो इतिहास आहे. ज्यांनी हिंदूंची कत्तल केली, ज्यांनी हिंदूंना छळले, ज्यांनी हिंदूंचा सनातन धर्म नष्ट करण्याकरिता त्यांची मंदिरे, त्यांच्या अस्मिता धूळीला मिळवल्यात, त्यांचा हा इतिहास आहे.

मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे हे अनेक शतकांचे सैतानालाही लाजवणारे आक्रमण, हिंदूंच्या अस्मिता नष्ट करून त्यांना पुरुषार्थहीन बनवणारे त्यांचे शासन, यांचा हा इतिहास आहे. तरी देखील सहस्र वर्षे, हिंदुसमाज टिकला. सनातन हिंदु संकृती अजूनही अविच्छिन्न परंपरेने आहे. आशिया, युरोपात जिथे मुसलमान वा ख्रिश्चन नेते होते, शासक होते ते सगळे देश अवघ्या ३०० वर्षांत मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेत. 'धर्मांतर' हेच उद्दिष्ट असलेल्या कपटी, धूर्त, सैतानी परकीय शासनापासूनही हिंदुसमाज अविच्छिन्न राहिला. याचा विचार कोणीही केला नाही.

सगळे प्राचीन समाज आणि संस्कृती, या आक्रमक व परकीय राज्यकर्त्यांना शरण गेल्यात, वाकल्यात. अपवाद फक्त हिंदु समाजाचा! लंका, ब्रह्मदेश, थायलंड, जपान टिकलेत, असे विधान केले जाते; परंतु ते हिंदूंच्या प्राचीन संस्कृतीचेच अवशेष आहेत. 

हिंदुसमाज अविच्छिन्न कसा राहिला? इथे काहीतरी हिंदु समाजाचे अंत:सामर्थ्य आहे. तेच 'सनातन धर्माचे' सामर्थ्य आहे. ज्यामुळे हिंदुसमाज लढू शकला आणि त्या सगळ्या आक्रमकांवर मात करू शकला. हिंदु समाजाच्या या अपूर्व, अंत:सामर्थ्याच्या संदर्भात, म्हणजे सनातन धर्माच्या संदर्भात प्राचीन इतिहास, वाङमय अभ्यासा. 'Highlights of Hindu History' अशा संकेताने हिंदूंचा इतिहास वाचायला हवा, लिहायला हवा.

आमचा प्राचीन पारिभाषिक शब्द आहे. 'परीसंख्यान।' याचा अर्थ हिंदूंचा आचार व विचार. इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या संदर्भात, हिंदूंच्या सनातन धर्माच्या संदर्भातला परकीयाशी वागतांनाचा जो आचार व विचार! त्या संदर्भात 'Highlights of Hindu History' लिहायला हवी. 

हिंदुधर्म सर्वश्रेष्ठ आहे. सनातन आहे. हे तुमच्या ध्यानी तेव्हांच येईल की जेव्हां तुम्ही सनातन धर्माचे मूळ वाल्मिकी, व्यासांचे अभिजात ग्रंथ 'रामायण', 'महाभारत' तसेच अर्वाचीन अभिजात ग्रंथ अभ्यासाल. जेव्हां 'श्रुती-स्मृती, पुराणे', प्राचीन भाष्यकारांच्या आधारे वाचाल. सनातन धर्माचे तुमचे प्रेम आणि निष्ठा जसे बळावेल, तसे तुम्हीन हिंदु समाजावर व हिंदुस्थानावर विलक्षण प्रेम कराल. 
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३
१)

Tuesday, September 11, 2012

हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला धावायचे?



यज्ञसंस्थेकरिता वेद अवतरलेत. मंत्रमय वेदरक्षणाकरिता चातुर्वर्ण्यं!

यज्ञसंस्था व वेद चातुर्वर्णाचे ह्रदय, वेदांतल्या वेदमंत्राइतके परम सखोल व परमशास्त्रीय चिंतन जगात अन्यत्र नाही. प्रत्येक वेदमंत्राला देवता आहे. द्रष्टा आहे आणि छंद! शिवाय आहे स्वरचना आणि त्यातील विविधता, वैचित्र्य!

कशी होते शब्दनिर्मिती? कोणत्या अंत:शक्तीशी त्याचा कसा संपर्क येतो? मानवाच्या जीवन परिवर्तनाला, उत्क्रांतीला त्यातल्या कोणत्या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सगळे कसे intact आहे. हा सगळा प्रपंच अपूर्व आणि आगळा! 
या सगळ्या श्रेष्ठतम परामोदात्त प्रयोजनाच्या अंतरी शिरून, त्यांचे परीशोधन करून, विश्वकल्याण साधायचे का यज्ञसंस्था, वेद, वर्णव्यवस्था उखडून टाकण्याकरिता सत्ता, शक्ती, संपत्ती, प्रज्ञा वेचायची?

विश्वाचा कणा उखडून टाकायचा?

हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचे? 

वेदमंत्र हे 'मंत्र' आहेत. इतर शब्दांसारखे सामान्य नाहीत. विशेष आहेत. त्यांतील विशेष आनुपूर्वी ही परम मोलाची चीज आहे. वेदमंत्रांनीच सृष्टी निर्मिली, रचली, आणि घडली आहे.

वेद म्हणजे अक्षर ब्रह्म! सगुण परमात्मा! विशिष्ट आनुपूर्वी राखून, परंपरेनुसार केवळ वेदपठणाने, विश्वकल्याण करणारा हा अपूर्व विश्वातला श्रेष्ठतम निधी, रक्षण करण्याकरिता तन, मन, धन पणाला लावणे, हेच आजचे एकमेव कर्तव्य आहे. हा अनमोल निधी रक्षण्याकरिताच विशिष्ट वर्णरचना, वर्णव्यवस्था निर्माण झाली. तेच चातुर्वर्ण्य! इथे कसला उच्च-नीच  भाव? इथे आजचे श्रेष्ठ कानिष्ठतेचे निकष लावणे खुळेपणाचे नाही का? वेदरक्षणाकरिता निर्माण झालेल्या चातुर्वर्ण्याला पर्याय होईल अशी कोणतीच शास्त्रशुध्द रचना आज जगाजवळ नाही. 

मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का धावता? 

-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३०) 

चाणक्य नीतीसूत्र!



सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः

अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते

1. Sukhasya moolam Dharmah
Meaning – The basis of “sukha” or all true pleasantness is “dharma” or righteous conduct.

2. Dharmasya moolam Arthah
Meaning- The basis of all “dharma” is “artha” or wealth.

3. Arthasya moolam Rajyam
Meaning – The basis of all “artha” is “rajya” or the State.

4. Rajyasya moolam Indriya Jayah
Meaning – The basis for the stability of the State lies in control over the “indriya“ or sense faculties providing pleasure.

5. Indriyajayasya moolam Vinayah
Meaning – The basis for control over the sensual faculties is in “vinay” or humility.

6. Vinayasya moolam Vruddhopasevah
Meaning – The basis for humility is devotion to those grown old through wisdom.

7. Vruddhopasevaya Vijnanam
Meaning – Through devotion to the wise, one attains proficiency with the maximum efficiency.

8. Vijnanena atmaanam Sampadyet
Meaning – It is imperative for all the functionaries of the State to perform their duties with the maximum efficiency.

9. Samapaditatma jitatmama Bhavati
Meaning – To perform State duties with the maximum efficiency, the functionaries of the State must learn to control their sensual needs, and maximise their internal potential.

10. Jitatma sarvarthe Sanyujyate
Meaning – Those who have vanquished their baser selves will become prosperous naturally, can retain their prosperity, and (will) be successful in their endeavours.

Saturday, February 18, 2012

विवाह


पाश्चात्य संस्कृति और आधुनिकताके माहौलमें पारम्परिक रीति-रिवाजोंसे विवाह करना भले ही दकियानूसी माना जाता हो; किन्तु वैज्ञानिक दृष्टिसे स्वास्थ्य के लिए यही उचित है. वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह प्रथाको मानव-स्वास्थ्यके लिये हानिकारक बताया है. वैज्ञानिकोंका कहना है की समुदायसे बाहर शादी करनेवालोंकी सन्तानोंके शरीरपर बाल तथा अंगुलियोंमें नाखून नहीं आनेकी शिकायत हो सकती है और मस्तिष्क कैंसरकी सम्भावना बढ़ जाती है.

इण्डियन सायंस कांग्रेसके चौरासीवें वार्षिक सम्मेलनमें वैज्ञानिकोंने उक्त रहस्योद्घाटन किया. वैज्ञानिकों एवं मानवशास्त्रियोंने कहा की भारतकी पारम्परिक वैवाहिक व्यवस्थासे छेडछाड करनेके जनस्वास्थ्यपर प्रतिकूल प्रभाव पड़ेंगे. विशेषज्ञोंने सदियों पुरानी वैवाहिक व्यवस्थाओंको विकृत करनेके जैविक दुष्परिणामोंके लिये आगाह किया. कलकत्ता विश्वविद्यालयमें मानव-विज्ञान-विभागमें मानव-जीन विषयके प्रोफ़ेसर डॉ. देवप्रसाद मुखर्जीने अन्तरजातीय विवाह प्रथाके स्वास्थ्यपर प्रतिकूल प्रभावोंकी चर्चा करते हुए कहा की हमें अपने समुदायके भीतर ही विवाह करनेको प्रोत्साहित करना चाहिए, अन्यथा मानव-जीनकी भयंकर क्षतिके दुष्परिणाम भुगतनें होंगे. उन्होंने कहा की जीन-विकृतिसे शरीरमें सिकल सेल एनीमिया एवं जे-सिक्स पी.डी. की कमी हो जाती है. वैसे सिकल जींस दक्षिण भारतीय कबिलोमें ही पाए जाते थे; किन्तु अब इनका प्रसार चुनिन्दा उत्तरी एवं मध्य भारतके राज्योंतक हो गया है. डॉ. मुखर्जीने कहा की वैज्ञानिक निष्कर्षोंको रूढ़िवादी कहकर उनकी उपेक्षा नहीं की जानी चाहिये....

डॉ. मुखर्जीने बताया की वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह करनेवाले कुछ लोगोंका अध्ययनके आधारपर 'प्रायवेट जींस' के पहचान की है. उन्होंने बताया कि भारतमे इस जींससे पीड़ित व्यक्तियोंके शरीरपर बाल तथा अंगुलियोंमें नाखून नहीं पाये जाते हैं. पश्चिम बंगालके चौबीस परगना क्षेत्रमें वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह करनेवाले कबिलोमें मस्तिष्क कैंसरकी शिकायत पाई. वैज्ञानिकोंका कहना है कि अध्ययनसे पता चलता है कि एक समुदायमें अहानिकारक रहनेवाले जींसके दूसरे समुदायमें अत्यन्त हानिकारक प्रभाव हो सकते है....

अंग्रेज़ी समाचार-पत्र THE TIMES OF INDIA (07.01.1999) में यह समाचार प्रकाशित हुआ है -

CHENNAI: Noble Laureate James Watson considered to be the father of DNA technique, has provided a shot in the arm of traditionalists. According to him, gene pools get better in arranged marriage. Easily the most sought after participant at the 86th Indian Science Congress currently
on here, Dr.Watson told the Times of India that he supported Indian research on caste based DNA. “Genetics is not the root cause of racism. Racism existed before casteism", he said. He was responding to recent researches in Hyderabad and West Bengal which highlighted patterns of diseases and similar DNA pattern in various caste group in India. These researches have, however been opposed by certain quarters who say that they reinforce the Varna System with genetic evidence. ‘I am excited about the history of India and the study of people with Biotechnology, said Dr. Watson', he said while comparing genes and DNA to caste group," we must recognize that human beings are different. it is interesting to study how similar group adopt to diseases, how isolated group have greater probability of similar disease and what is so unique about such groups."

He said, "There has been so much discrimination against the so called untouchables, but genetics shows that they have differing genes. Let us not have opposition to human diversity in any form." Dr. Watson said that only time will tell, by studying the uniqueness of each caste group, how each 'tackled its particular problems'

[डी. एन. ए. तकनीके जनक कहलानेवाले नोबेल-पुरस्कार -विजेता जेम्स वॉटसनने पारम्परिक विवाह-प्रथक समर्थन करते हुए का है की इससे (अपनी जतिमें विवाह करनेसे) जीन-समूह अधिक लाभप्रद होते हैं.

इण्डियन सायंस कांग्रेसके ८६ वें सम्मेलनमें महत्त्वपूर्ण भाग लेनेवाले डॉ. वॉटसनने 'द टाइम्स ऑफ़ इण्डिया' को बताया की वे जातिपर आधारित डी. एन. ए की भारतीय खोजका समर्थन करते हैं. उन्होंने कहा कि 'जैनेटिक्स (उत्पत्ति विषयक शास्त्र) वंश परम्पराका मूल कारण नहीं है. वंश-परम्परा तो जतिवाद्से भी बहुत पहलेसे विद्यमान थी. उन्होंने भाग्यनगर (हैदराबाद) और पश्चिम बंगालमें हुए उन अनुसन्धानोंका समर्थन किया, जो भारतकी भिन्न भिन्न जातियोंके समूहकी बीमारियों तथा डी. एन. ए. के नमूनोंपर प्रकाश डालते है. डॉ. वॉटसनने कहा कि, 'मैं भारतकी इतिहास एवं भारतीय लोगोंके जीव-विज्ञान-तकनीकके अध्ययनसे प्रभावित हूँ' उन्होंने जीन्स और डी. एन. ए. की विभिन्न जतियोंसे तुलना करते हुए कहा कि, 'हमें यह स्वीकार करना चाहिए कि मनुष्य जातियाँ अलग-अलग हैं. यह अध्ययन रोचक है कि एक जातिके लोगोंपर बीमारीका प्रभाव नहीं पड़ता, जबकी दूसरी जातिके लोगोंपर उस बीमारीकी अधिक सम्भावना रहती है, न जाने उन जातियोंमें ऐसी क्या विशेषता है!

उन्होंने कहा कि, 'अछूत कहे जाने वाले लोगोंके प्रति भेद-भाव रहा है; परन्तु जैनेटिक्स बताता है कि उनमें अलग जीन्स हैं. अत: हमें किसी भी प्रकारसे मनुष्योंकी इस भिन्नताका विरोध नहीं करना चाहिये.']

डॉ. वॉटसनने कहा कि प्रत्येक जातिकी विशेषताओंका अध्ययन करनेपर यह तो समय ही बतायेगा कि प्रतयेक जातिके लोगोंने अपनी विशिष्ट समस्याओंका समाधान कैसे किया.

Monday, January 30, 2012

नीतीशास्त्राला धरून असणारा समाज अभेद्य राहतो.


‘हिंदूंसाठी असलेले सर्वसाधारण नियम आध्यात्मिक स्वरुपाचे आहेत, भौतिक नाहीत; म्हणूनच हिंदू जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्यांना सर्व आचारांवर काही आक्रमण करता येईना; म्हणून हिंदूंनी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि अभिजात आचार मानले, त्यावर आक्रमण होऊ लागले. ‘हिंदूंनी आपली समाजरचना जाती, म्हणजे गटाच्या स्वरूपाची केलेली आहे. त्याप्रमाणे जगात अन्य कोणत्याही समाजात नाही; म्हणून जातीभेदाने हिंदू समाजाचा नाश झाला’, अशी हाकाटी चालू झाली. १. श्रेष्ठ आचारांत विधवा विवाहाचा निषेध आहे; म्हणून विधवा पुर्निववाहाचा दंडक (कायदा) संमत (पास) करून घेतला. हिंदूंच्या काही जातींतही (कनिष्ठ आचारात) विधवा पुर्निववाह होत नव्हते.
२. ‘प्रदानं प्रागृतोः ।’ (गौतमधर्मसूत्र, अध्याय १८, सूत्र २१) म्हणजे ‘कन्येचा विवाह ऋतुकाळ (मासिक पाळी) चालू होण्यापूर्वी करावा’ असे आपले धर्मशास्त्र सांगते. शारीरिक, मानसिक आणि समाजशास्त्रीयदृष्ट्या बाल वय हे अत्यंत हितकारक होय. साहेबांच्या समाजात अशी पद्धत नसल्याने त्यांना ही पद्धत रानटी दिसू लागली !
३. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्त्री हिने जेथे एकांती लोकांशी, परपुरुषांशी संबंध येईल, असे काम करायला घराबाहेर जाऊ नये, असा हिंदूंचा दंडक दिसला, तर स्त्रियांच्या आभासिक हक्काचा आश्रय करून त्याच्यावर आक्रमण केले गेले. अशा प्रकारे ब्राह्मणांची नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी त्याज्य ठरवून शूद्रांची नैतिक मूल्ये प्रधान मानली जाऊ लागली आणि त्याचा हळूहळू प्रसार झाला.
४. स्पर्शास्पर्श, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय एकूण एक संदर्भात शूद्रांचे अनिर्बंध आचार समाजात प्रधान होऊ लागले आहेत. ‘त्यालाच समाज सुधारणा म्हणावे’, असे समाजसुधारक नावाचा प्राणीवर्ग आम्हाला सांगत आहे.

आडदांड मुसलमानांना जे शक्य झाले नाही, ते इंग्रजांनी मायेने हात फिरवून करण्याला प्रारंभ केला. इंग्रज धूर्त आहेत. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, जोवर एखादा समाज आपल्या नीतीशास्त्राला धरून आहे, तोपर्यंत तो अभेद्य रहातो; म्हणून त्याने हिंदु धर्माच्या नैतिक मूल्याविषयीच शंका निर्माण केल्या. अंतःकरण शंकाकुशंकानी व्याकुळले की, मग कोणताही आचार धड राहू शकत नाही. मग विघात आपोआप होईल. तलवारीने शरिरे जिंकता येतील; पण मने जिंकता येत नाहीत. इंग्रज झाला तरी काय ? त्याच्याकडे नीतीच्या ज्या कल्पना प्रचलित असतील, त्याच तो घेऊन येणार ! त्याच प्रगतीच्या कल्पना इकडे आणल्या आणि आमच्या अहंगंड असणार्‍याने, म्हणजे सर्वाधिक आरडाओरडा करणार्‍यांनी त्या मान्य केल्या आणि अजूनही करत आहेत.’

भारतीय नारींनो, गुंड प्रवृत्तीच्या अमेरिकन पतीला सहचर बनवायचा कि नाही, याचा विचार करा !

‘अमेरिकेतील भारतीय नारींचा, ज्यांनी अमेरिकनांशी विवाह केलेला आहे, गोर्‍यांशी लग्न केले आहे, अशा भारतीय अमेरिकन स्त्रियांसंबंधीचा (इंडिअन American Women) सविस्तर अहवाल डॉ. शमिता दासगुप्ता, अध्यक्षा, इंडियन वुमेन्स ऑर्गनायझेशन, न्यू जर्सी ((Indian women'sorganization. New Jersey) यांनी प्रसिद्ध केलेला आहे. काही घटनांचा उल्लेख करतो.
१. इंदिरा २२ वर्षांची मद्रासची भारतीय नारी. तिच्या विवाहाला दोन महिने झाले. तोच तिचा अमेरिकन नवरा तिला घर सोडून जायला खडसावतो; कारण काहीही सांगत नाही. प्रचंड डॉलर्स हुंडा खिशात टाकतो आणि आता म्हणतो, ``तुला अमेरिकेच्या बाहेर घालवून देईन. तुझे इथले वास्तव्य नष्ट करून टाकीन.’’
२. अमेरिकन नवरा असलेल्या शोभा या भारतीय नारीला लग्नानंतर तिचा नवरा विलक्षण मारहाण करतो. ती बेशुद्ध आणि घायाळ होते. वाशिग्टन डी.सी.च्या रुग्णालयात भरती होते. त्या नवर्‍याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदणी होते. पोलीस केस जर पुढे तशीच चालू ठेवली तर.....? थरथरणार्‍या शोभाला भय वाटते की, तिची हत्या होईल !
३. जया एक डॉक्टर, भारतीय नारी ! अमेरिकन पतीची भार्या होते. शिकागोला ती डॉक्टर असते. तिचा शारीरिक आणि मानसिक विलक्षण छळ होतो. ती हताश होण्याच्या मार्गावर होती. (She is on the verge of nervous breakdown.) घटस्फोटाकरता न्यायालयात जायला ती भिते; कारण तिला तिची मुले गमवावी लागतील !
अशा असंख्य घटना आहेत.’ ((Times of India sunday Review ३०.७.१९८९ च्या अंकात प्रिया कुरायन यांचा विस्ताराने लेख आलेला आहे.) - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)
‘एक बिशप म्हणतो, `जनावरांना देवाची कल्पना करायला सांगितली, तर कदाचित करता येणार नाही; पण ‘सैतान कसा असतो ?’ असे विचारले, तर ते गोर्‍यांचा निर्देश करतील.’ - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)

Thursday, January 26, 2012

व्याकरणशुद्ध वाणीमुळे हनुमंताने रामाचे मन लगेच जिंकणे

‘हनुमंताचे भाषण श्रवण करून आनंदित मुद्रेने युक्त झालेला वैभवशाली राम समीपच असलेल्या भ्राता लक्ष्मणाला म्हणाला, “हा वानरराज महात्मा सुग्रीवाचा मंत्री त्याच्याचकरिता येथे माझ्या समीप आला आहे. याकरिता लक्ष्मणा, शत्रूंचे दमन करणारा आणि संभाषणज्ञ अशा त्या सुग्रीवमंत्री वानराशी मधुर शब्दांनी तू काहीतरी प्रेमयुक्त बोल. ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणीत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने संपूर्ण व्याकरण अनेक वेळा ऐकलेले आहे; कारण हा जरी पुष्कळ बोलत होता, तरी याच्या तोंडातून काहीही अशुद्ध निघालेले नाही. मुख, नेत्र, ललाट, भुवया आणि इतरही सर्व अवयव यांपैकी कोठेही दोष दृष्टोत्पत्तीस आला नाही. याच्या भाषणात उगीच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नसून अस्खलित आहे. ऐकणार्‍याला कंटाळा आणण्यासारखे नाही आणि मनामधे उत्कृष्ट रीतीने येऊन नंतर कंठविवरापासून ते श्रोत्यांच्या कानांवर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार मध्यम स्वराने होत आहे. सारांश, त्या त्या वर्णाचे संस्कार क्रमाने अंतःकरणावर ठसविण्यास समर्थ, त्वरारहित, विलंबशून्य आणि म्हणूनच हृदयाला आनंद देणारी अशी शुभ वाणी हा उच्चारीत आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी अभिव्यक्त होणार्‍या या अद्भूत वाणीने खड्ग उपसून सिद्ध असलेला शत्रू झाला, तरी कोणाचे बरे चित्त अनुकूल होणार नाही ?

हे निष्पापा, या प्रकारचा दूत ज्या राजापाशी नसेल, त्याची कृत्ये सिद्धीस कशी जाणार नाहीत ? या प्रकारच्या गुणसमुदायांनी युक्त असलेले कार्यसाधक ज्याच्यापाशी असतील, त्याचे दुतांच्या भाषणाने बोधित केलेले सर्वही मनोरथ सिद्धीस जातील.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Sunday, January 15, 2012

लोकशाही नको, तर श्रीरामासारखे राज्यकर्ते हवेत !


१. श्रीरामाला प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता जानकीचाही त्याग करण्याची सिद्धता असणे : स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि । आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा ।। – उत्तररामचरित, अंक १, श्लोक १२
अर्थ : श्रीराम सांगतो, “प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता मला स्नेह, दया अन् सुखच नव्हे, तर प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करावा लागला, तरी मला व्यथा व्हायची नाही. नव्हे मी तसे करीनच !’’

२. वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीही लोकाभिमुख होऊ न शकणे : प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम् । – कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण १, अध्याय १९, श्लोक ३४
अर्थ : प्रजेचे सुख अन् हित यांमध्येच राजाचे सुख अन् हित असते, असा राजधर्म चाणक्य सांगतो.
अशा धारणांचा चाणक्याचा राजधर्म, हा आजच्या आधुनिक समाजवादी (socialistic) अथवा लोकवादी (democratic) शासनापेक्षा श्रेष्ठ नाही का ? चाणक्य सांगतो तशी गणराज्ये आणि राजकुलांची राज्ये मानली, तर शासन वर्गकलहजन्य होते का ? जातीकलहजन्य होते का ? वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीतरी लोकाभिमुख होऊ शकेल का ?
३. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे आक्रमणे होऊनही लोकजीवन एकसंघ आणि एकरस रहाणे
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति च परस्परम् । – श्रीमहाभारत, शांतीपर्व, अध्याय ५९, श्लोक १४
अर्थ : (सत्ययुगामध्ये) सर्व प्रजा धर्माचरणी असल्याने त्यांचे सदैव रक्षण होत असे. इथे लोकजीवनात एकात्मता आहे आणि स्वत्व आहे.
कृतवर्णाश्रमस्थित (म्हणजे वर्ण अन् आश्रम यांमध्ये स्थिरता आणलेल्या) राजाने प्रजेला धर्ममार्गावर स्थिर करायचे आहे. त्याने केवळ स्वतःच आदर्श होऊन भागणार नाही. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे राज्य, शासनाचा भार आणि ताण उरतच नव्हता. राज्ये आली आणि गेली. आक्रमणे झाली आणि परतवली गेली; पण आमचे लोकजीवन एकसंघ आणि एकरस राहिले.
४. श्रीरामासारखे शेकडो राजे असलेल्या या देशात बोजड निवडणुका आणि मतदान यांच्यामुळे महाभयंकर हुकूमशहा निर्माण होणे : श्रीरामासारखे शेकडो राजे या भारत वर्षात होऊन गेलेले आहेत. सहस्त्रावधी वर्षांचा हा इतिहास, ही प्रतीती असलेल्या आमच्या या देशाला या भंपक, बोजड निवडणूक आणि मतदान यांच्या चरकात भरडण्यात आले. त्यामुळे निवडणुकीने सत्तेवर येणारे संघटित महाभयंकर हुकूमशहा (elective despot) निर्माण झाले आहेत. निवडणुकीद्वारे येणार्‍या संसदेची सत्ता जर अनियंत्रित असेल, तर ती हुकूमशाही होऊ शकते. (An elective assembly can be despotic or त्य्रानिकॅल as any dictatorship if its powers are unfettered).

५. लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाहीपेक्षा राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (पितृशाही) बरी ! :
‘इथे केवळ लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाही (एलेक्टीवे despotism) असते असे नव्हे, तर राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (despotism) असते. खरे आहे. ज्या न्यायाधिशाचे हे उद्गार आहेत, तेच आता आर्त आक्रंदन करतात, आम्ही आधीची स्थिती आणावी काय ? (ज्युडीशीयल रिव्ह्यू (न्यायिक फेरविलोकन) – एस्. एन्. जैन, संचालक, लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली) (“Should वे revert to the old position?” (Judicial Review – S. N. Jain, Director Law Institute – New Delhi.)

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)